पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शेतकरी आत्महत्या.... का करतो त्याग या अनमोल देहाचा का कंटाळला या रुपेरी जीवनाला का पोरके करतो या कोवळया-निष्पाप लेकरांना... का नाही ठाव तूला, तिमीराकडून वाट जाते प्रकाशाकडे.... असतील जरी दुखःच्या सरीवरी सरी... तरी पुन्हा येतील रे आनंदाच्या सरी तुझ्या दारी... का आमच्या विचारांची करतोस दिवाळखोरी नसली आली विकासाची गंगा दारी. म्हणून तथाकथीत सुधारणावाद्यांच्या अव्हानांने का थाबंली नाही विटंबना तुझ्या देहाची जिवंतपणी... मेल्यावर करतील मग भाडंवल तुझ्या देहाचे, हे टवाळखोर.... सत्तेचा चाखतील मलीदा आणी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.