नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
प्राण
कोणी म्हणते,
रानात पाऊस पडलाय
कोणी म्हणतो डोळ्यात
खरच कळत नाही
पाऊस काय सांगत असतो
कोड्यात..!
पिक खाली
वरून पाणीच पाणी
ना नियोजन ना कार्यक्षमता
नुसती बोलायची कढी म्हणजे
प्रशासनाची वाणी..!
भाव असतो ही नसतो ही
कारखाना टिकवण्यासाठी
शेतकऱ्याची दिली जाते आहुति
त्यातून निसर्ग कसा सोडेल
तो ही खेळत असतो खेळ
अवती भोवती..!
रानात पाऊस म्हणावा की
पावसात वसलेलं रान
डोळे उघडून सांग ना देवा
शेतकऱ्याला रोजच द्यायचा असतो का
प्राण..!
- महेश
8806646250
mdesale29999@gmail.com
प्रतिक्रिया
शेतकऱ्याला रोजच द्यायचा असतो का प्राण..! ...
अप्रतिम!! पद्यकविता महेश
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर जी
खूप छान
खूप छान कविता!
मुक्तविहारी
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर जी
रानात पाऊस की पावसात वसलेल रान
मस्त महेश
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर जी
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप