पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य चळवळ
नमस्कार मंडळी,
२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले. आता दुसर्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात. आणि कामाला लागुयात.
पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.