पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
..............खरे तर कांदा हे मसाल्याचे पिक आहे. ती जीवनावश्यक वस्तू तर आजिबातच नाही. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी रोगी दगावला किंवा कुठला रोग कांदा न खाल्ल्याने वाढला असेही नाही. खरे तर आपले पूर्वज पावसाळ्यात कांद्याचे सेवन कमी करावे, किंवा बंदच करावे असा सल्ला देत. आमच्याकडे चम्पाशष्टी पर्यंत कांदा न खाण्याचे व्रत आजही काही भाऊ बहिणी ठेवतात. आणि त्यांना आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्याचे कुठे ऐकिवात नाही. तरीही आणिक भाडोत्री गरीब कैवारी दरवर्षी नेमाने कांद्याचे भाव पाडतात. .... आणि खाल्लेल्या हाड्काला जागणारे श्वान आभाळाकडे तोंड करून मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाने गळा काढतात.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.