पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
जगाची भुक भागविण्यास, बापाने हाती घेतला तुत्या, भुक भागवता भागवता सरला, अन् शेवटी हाती राहीला तुत्या.........
किती राबले बैल आणिक, किती नांगरल्या खटी, बैलही सरले खटीही मुरल्या, राहिला तुत्याच हाती शेवटी......
श्रीकांत धोटे टाकळी चनाजी जि. वर्धा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.