पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
१९७२ ते २०१३ इथ बदललंय काय/ तवा बी पाण्याचा प्रश्न व्हता नि आज बी हाय . दरवरीस सरकारची नवी योजना पर शेतक-यापर्यंत कधीच पोचंना ... मत मागताना पुढारी म्हणत्यात तुमीच आमच बाप आन माय पन गरजला जवल कोण न्हाय विहिरी पडल्यात सुक्या त्यात पाण्याचा थेंब न्हाय एक हंडा पाण्यासाठी दुस-या गावी जाते माय पाय दुखत्यात म्हणून कुरकुर करते ताय माणसाचं सोडलं तर पाण्यावाचून चवताळते ती माझ्या गोठ्यातली बैल आन गाय पक्ष्याचं तरी कोण ऐकल जिथं माणसांसाठी सोय न्हाय झाडांच मोहोर गेल सुकून... फळ तर सोडाच यंदा फुल पण गेले करपून उम्बईतयेतो घरोघरीच पूर म्हणत्यात मोजातो आम्ही पैस भरपूर
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.