पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
ओटी
अर्धा पावसाला संपला तरी जमीन पुरती ओली झाली नव्हती, पुढं पाऊस येईल याची हि खात्री नव्हतीच, तरीही बापाची सकाळ पासून लगबग सुरु होती मोठ्या उत्साहानं तिफनीची पूजा करत होता, अर्धओल्या मनात भविष्याची हिरवी स्वप्न पेरत होता.
हळदी कुंकवाच ताट घेवून उभ्या आईला मी विचारलं, "घरात खायला दाना नाही, पाऊस पडण्याची कसलीच आशा नाही… मग आहे त्यावर पाणी सोडून … कशाला हे येड्यागत भिकेचे डोहाळे ?"
आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "तुला नाही कळणार पोरा, या येडेपणा मागचं शहाणपण, शेतकऱ्याला पाहवत नसतं त्याच्या काळ्या आईचं रितेपण !
पायाला माती लागल्याबिगर तुला
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.