पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
अभिव्यक्ती
एक कवी, त्याच्याच ए. सी. केबिन मध्ये बसून लिहितो त्याच्या गावाच्या 'दुष्काळाची एक कविता' इतकी खोल, इतकी विदारक कि, वाचताना वाचकाच्या मनात शिरते आर पार … आणि पिळवटून टाकते त्याचं काळीज. त्याला आठवतो त्याने मागे सोडलेला त्याचा गाव.
तो उभा राहतो …. कवितेतील त्या नायकाच्या जागी … आणि आठवू पाहतो त्याचा भूतकाळ … त्याला दिसू लागते चुलीसमोर फुकणी फुकत बसलेली त्याची माय… तिच्या डोईवर नावापुरताच उरलेला जीर्ण साडीचा फाटका पदर … सभोवताली काळवंडलेल्या घराच्या भिंती… घामानं मळकटलेली बापाची कधी काळी पांढरी असलेली टोपी.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.