पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
कविता
अभंग
धाडा तुकोराया । विठूला सांगावा । मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥
नासले सकळ । तन मन धन । मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥
विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे । अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥
विव्देषाचा डोंब । कैसा परतावा । स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥
वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी । सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥
नाही उपवासी । नाही एकादशी ।
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.