पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
शेतकरी गीत
हक्कदार लाल किल्ल्याचे…! या देशाचे पालक आम्ही सच्चे कास्तकार रे लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे आम्हीबी हकदार रे ...........||धृ|| लढले बापू-लाल-बाल ते सुराज्याच्या जोषाने क्रांतीकारी शहीद झाले रक्त सांडुनी त्वेषाने स्वातंत्र्याचा लढा रंगला चेतुनी अंगार रे लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे आम्हीबी हकदार रे ...........||१|| विदेशींनी हक्क सोडता, केला ताबा देशींनी केवळ खुर्ची बदलून केले, वेषांतर दरवेशींनी परवशतेच्या बेड्या आम्हा, कितीदा छळणार रे लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.