पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
कविता
आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा । पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥
लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर । जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥
होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई । करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥
धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तव्य गहाण ।
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.