पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे (फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे" चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.