पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात
बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात
वाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट आता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात
एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.