पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
गतकाळ
त्राण होता अंगी तवा म्हणुन दिनरात्र राबायचो, फाटक घरदार दडवाया धागा धागा जोडायचो.(1)
असायचा नीसर्गही संगे ठरलेल्या असे सार्या वेळा, एका रांगेत उभा असायचे हिवाळा उन्हाळा नी पावसाळा.(2)
झगमगत्या जीवनाची कीड पडली मानवी डोक्यात, सलग कापुनी सारी झाडे स्वत:चा जीव टाकला धोक्यात.(3)
आता जशी काळीमाय तसाच मी माझ्या देहावर सुरकुत्या नी तीच्या भेगा, थरथरनारे कर जोडुन मागतो गतकाळ देवा आता परत देगा.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!