Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शरीर श्रमला मोल नाही

लेखनप्रकार: 
लेख

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भारतामध्ये फक्त सरकारी नौकरदार व सत्तेमद्धे आलेले नेतेमंडळी आपले भले करण्यात गुंग आहे . कोणतेही निर्णय फक्त आपल्याच साठी घेत असतात. त्यामुळे कष्टकरी वर्ग पार निराश झालेला आहे.हे आत्ताच आलेल्या भाजप प्रणीत मोदींच्या सरकार कडून समजायला येत आहे . त्यामुळे कष्टकरी वर्गाला आता कसल्याही प्रकारची उम्मीद, कोणत्याही पक्षांच्या सरकरांकडून राहिलेली नाही.
सरकारी नौकरांची पगारवाढ , पेन्शनवाढ, महागाई बरोबर वाढत असतात . परंतु शारीरिक श्रम करणारा असो, की कारखान्यामध्ये काम करणारा असो, घर बंधणारा मजूर असो, की रस्ते बांधणारा मजूर असो , की एकंदरीत शरीरश्रम करणारा कुणीही असो. सर्वांची दुखे सारखीच, त्यांच्यासाठी हिताचे निर्णय कोणतेही सरकार घेत नाही . त्यामुळे कितीही महागाई वाढली तरी त्यांचे उत्पन्न जैसेथेच असते. नात्यांना धड खायला सकस अन्न मिळत की , डोक्यावर सुरक्षित छत मिळत . बिमार पडला की , योग्य औषध घेऊ शकत नाही. की आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे पिढ्यान पिढ्या आम्हाला शरीर कष्ट करण्या शिवाय पर्याय उरत नाही . आणि हे सगळं काही हेतु पूरस्सरच केल्या जात आहे.
"सोन्याला कितीही भाव असला तरी, अन्नाचे काम सोनं करू शकत नाही , त्यामुळे अन्न हे अनमोल असला हवं ." कारण त्यामुळे संपूर्ण मानवांची भूक भागते . तरीही पण या अन्न पिकविणार्‍या कष्टकरी शेतकर्‍याला न शेतमजुरला एका सरकारी चपरासी व करकुणा इतकी सुद्धा इज्जत मिळत नाही .
वेळ प्रसंगी सरकारी कामानिमित्त संबंधित कार्यामध्ये जर एखादा शेतकरी गेला तर , त्याला एखादा चपरशाला सुद्धा साहेब म्हणावे लागते. परंतु तोच चपराशी मात्र एखाद्या साहेबा सारखा ताव खात असतो . आपल्या पेक्षा वयाने मोठा जरि असला तरी त्याला आरे , कारे म्हणून एकेरी भाषेत बोलतो. ही परिस्थिति आमच्या सरकारनी करून ठेवली आहे. कारण सरकारच्या वेतनवाढी मुळे शेफारून गेली आहे . आणि म्हणून कष्ट करणार्‍याला कसलीही इज्जत राहिलेली नाही .
जोपर्यंत श्रमला प्रतिष्ठा मिळत नाही , तोपर्यंत श्रम करणार्‍याला महत्व येणार नाही. तो पर्यन्त शरीर श्रम करणार्‍याला सुख समृद्धि प्राप्त होणार नाही , हेच खरे .
" शरीरकाष्टाला मोल नाही, फोडणीला तेल नाही
मिरच्याचे फोल नाही, कष्टकर्‍याच्या भाकरीला "

Share