पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
(मतला) जनतेत हीच चर्चा सर्वत्र होत आहे. सरकार हे अताचे घोटाळबाज आहे.
(१ ला शेर) भूकेन पेटलेल्या देशात या उपाशी, राफे(के)ल ओतणारे खादाड नीच आहे!
(२ रा शेर) कृषकास दुप्पटीने देणार हाफ इंकम, सरकार चोरट्यांचे हे पूर्ण सत्य आहे!
(अंतिम शेर) खोटार हे कुणाचे होतात का कधीही? इतकाच एक मुद्दा चर्चेत आज आहे!
(मक़ता) 'रविपाल' मी कशाला वादात या पडावे? बोलून कोणता मज उद्धार होत आहे!
~गझलकार: डॉ. रविपाल भारशंकर
°°° वृत्त: आनंदकन गणात्मक (गणभंग न करता).
बढिया डॉ साहेब!! खोटार हे कुणाचे होतात का कधीही इतकाच एक मुद्दा चर्चेत आज आहे.... मस्त!!!
खुप खुप आभार!
Dr. Ravipal Bharshankar
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
बढिया डॉ साहेब!!
खोटार हे कुणाचे होतात का कधीही
इतकाच एक मुद्दा चर्चेत आज आहे.... मस्त!!!
धन्यवाद भाऊ!
खुप खुप आभार!
Dr. Ravipal Bharshankar